चंद्रपूर
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले.भारतीय सैनिकाच्या पराक्रमाचा त्यांचा कार्याचा गौरव करीत आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा संदेश आज चंद्रपुरात तिरंगा रैलीच्या माध्यमातून देण्यात आला.या रैलीत चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.आमदार किशोर जोरगेवार यांनी या रैलीचे नियोजन केले होते.
बाईट-आमदार जोरगेवार